महावितरणच्या कथित मनमानीविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठान आक्रमक; महिनाभरात सुधारणा न झाल्यास सौर प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा……
शिरूर : शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अखंडित व पूर्ण दाबाने मोफत वीजपुरवठा करावा, वीजचोरीचा आर्थिक भार शेतकऱ्यांवर टाकू नये,मुख्यमंत्री सौर कृषी...








