महावितरण अधिकाऱ्याची जळालेल्या रोहित्राच्या तक्रारीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांना गुन्हा दाखल करून तुरुंगात टाकण्याची धमकी; उरुळी कांचन येथील धक्कादायक प्रकार
उरुळी कांचन, (पुणे) : मागील आठ दिवसांपासून जळालेल्या रोहित्राची तक्रार देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांने गुन्हा दाखल करून तुरुंगात ...