मुंबई: पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना आणि वाहनांना सरकारकडून टोल माफी करण्यात आली आहे. राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतला असून त्यानुसार राज्यभरातील सर्व टोल वारकऱ्यांसाठी मोफत करण्यात आले आहेत. आज म्हणजेच तीन जुलैपासून ते 21 जुलै पर्यंत टोल माप असणार आहेत.