Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खांबील पोकळे येथे रान गव्यांच्या हैदोस ; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान, तर वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाकडे मागणी…

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 18 August 2022, 15:23

लहू चव्हाण
पांचगणी : खांबील पोकळे (ता. महाबळेश्वर) परिसरात रानगवे व इतर वन्य प्राण्यांनी भात पिकात हैदोस घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.

भात शेतात रांनगव्यांच्या कळपाने अक्षरशः थैमान घातले आणि लागण केलेल्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणात आज नुकसान केले आहे. गंगाराम पांडुरंग जाधव, तानाबाई महादेव जाधव, लक्ष्मण धोंडीबा जाधव, मारुती हरिभाऊ शिंदे,संपत किसन शिंदे, सर्जेराव नामदेव कदम, राजाराम आत्माराम कदम, विशाल विठ्ठल जाधव असे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे नावे आहेत.

सध्या पावसाच्या अनिश्चिततेने आणि वातावरणातील बदलामुळे शेतकरी चिंतेत असताना असताना या वन्य प्राण्यांच्या संकटाने शेतकरी राजा अक्षरशः हतबल झाला आहे.
प्रचंड महागाईने शेतकरी राजा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. महागाईची बियाणी खरेदी करून शेतकऱ्यांनी त्यातून आर्थिक उत्पन्नाची आशा ठेवली होती. त्यातच या वन्य प्राण्यांच्या संकटाने भात उत्पादकांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले आहे.

 

पावसाच्या भरवशावर दरवर्षी या विभागात शेतकरी भात पिकाला महत्त्व देवून पीक घेत असतात जेणेकरून वर्षभराची रोजीरोटी निर्माण होते. यावर्षी पाऊस जास्त असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी भात रोपे लावून लागण ही केली आहे. पण रानटी प्राण्यांच्या या आस्मानी संकटाने पिकाचे नुकसान केल्याने शेतकरी चिंतित झाला आहे.

या आठही शेतकऱ्यांच्या भात शेतात रान गव्यानी हैदोस घालून रोपेही खाल्ली आहेत. त्यामुळे मोठे नुकसान या शेतकऱ्यांचे झाले आहे. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वन्य प्राण्यांनी केलेले नुकसान न भरून येण्यासारखे आहे.

दरम्यान, महाबळेश्वर तालुक्यात वन्य प्राणी रात्रीच्या वेळी उभी पिके फस्त करीत असून कळप च्या कळप या पिकांमध्ये रात्रीच्या वेळी हैदोस घालताना दिसत आहेत. त्यामुळे वन विभागाने या प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवावे. अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. या शेतकऱ्याला नुकसानीची भरपाई मिळावी अशीही मागणी होताना दिसत आहे. जर या प्राण्यांचा लवकर बंदोबस्त केला नाही तर उद्या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येऊ शकते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13

प्लास्टिकच्या एक किलो कचऱ्याच्या बदल्यात ‘साखर’ तर विद्यार्थ्यांना मिळणार ‘शालेय वस्तू; उरुळी कांचनमध्ये ‘ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन’चा अनोखा पॅटर्न

Saturday, 13 June 2026, 17:42

सक्षमचं घर का सोडलं? खरं कारण सांगत आंचलचा सक्षमच्या लहान भावावर गंभीर आरोप; म्हणाली “लहान भाऊ माझ्याशी गैरवर्तन…..

Saturday, 13 June 2026, 17:37

जन्मदात्रीनेच घेतला जीव! चार मुलांना विष पाजून आईने संपवली जीवनयात्रा; तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Saturday, 13 June 2026, 16:36
Next Post

विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना चालना मिळाली पाहिजे - महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी पाटील

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.