रसायनी(रायगड) : धावरी नदीत बुडून जांभिवलीतील दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आरव विजय गावडे (५) व आराध्या संजय गावडे...
Read moreDetailsमहाड: महाड शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. सोमवार आणि मंगळवारच्या रात्री या चोरट्यांनी महाड शहरातील प्रभात कॉलनी परिसरातील...
Read moreDetailsऐरोली : ऐरोली नॉलेज पार्क परिसरात असणाऱ्या मोकळ्या भूखंडावर बिनधास्तपणे डेब्रिजच्या गाड्या खाली करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे...
Read moreDetailsनागोठणे: नागोठण्यात रविवारी रात्री तुरळक पाऊस पडला होता. मात्र, सोमवारी दुपारी अचानक गारपिटीसह आलेल्या अवकाळी पावसामुळे सर्वसामान्य लोकांबरोबरच शेतकऱ्यांची व...
Read moreDetailsअलिबाग : कोणतेही मंगलकार्य असो त्याला मुहूर्त फार महत्त्वाचा असतो. त्यात विशेषतः लग्नसोहळ्यात मुहूर्त कटाक्षाने पाळण्यावर वधू-वर मंडळींचा भर असतो....
Read moreDetailsरत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मंगळवारी ५९.२३ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत...
Read moreDetailsअलिबाग : रायगड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. जिल्ह्यातील पोलीस सायबर सेल. आणि मीडिया...
Read moreDetailsरायगडमधून शिवसेना ठाकरे गटाचे रायगड लोकसभा मतदारसंघ समन्वयक संजय कदम (Sanjay Kadam) यांच्या कारचा भीषण अपघात (Car Accident) झालाय. या...
Read moreDetailsरायगड: लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात असताना इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा दिवंगत नेते बॅ. ए....
Read moreDetailsरत्नागिरी : लांजा तालुक्यातील आंजणारी नदीत शिंपले शोधण्यासाठी नदीवर गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा खोल डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली...
Read moreDetails