Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Agriculture News : राज्यातील 10000 गावांत क्लायमेट प्रूफ शेती प्रकल्प; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 16 March 2026, 9:43

Agriculture News: राहुरी : हवामानातील सतत होणारे बदल हे शेतीसमोर मोठे आव्हान बनले असून त्याचा थेट परिणाम पीक उत्पादनावर होत असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. बदलत्या हवामान परिस्थितीला तोंड देण्यासाठी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्य सरकार जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्यातील सुमारे 10000 गावांमध्ये ‘क्लायमेट प्रूफ’ शेतीचा प्रकल्प राबवणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठच्या 39 व्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णू देव वर्मा  अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात कृषी क्षेत्रातील बदलत्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, हवामान बदलामुळे पारंपरिक शेती पद्धती अधिक जोखमीच्या बनत आहेत. त्यामुळे कृषी संशोधन संस्थांनी बदलत्या वातावरणाशी जुळवून घेणाऱ्या आणि स्थिर उत्पादन देणाऱ्या नवीन पीकवाणांच्या संशोधनावर भर द्यावा. तसेच शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, सिंचन व्यवस्था आणि हवामानानुसार शेती करण्याबाबत मार्गदर्शन देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरही भाष्य केले. कर्जमाफी ही शेतकऱ्यांना दिलासा देणारी तात्पुरती उपाययोजना असली तरी ती कायमस्वरूपी समाधान देऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज घेण्याची संधी मिळते, मात्र शेतकरी कायमस्वरूपी कर्जाच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी शाश्वत शेती पद्धती विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

कृषी संशोधक आणि कृषी विद्यापीठांची भूमिका या प्रक्रियेत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले. हवामान बदलाचा विचार करून नवीन तंत्रज्ञान, संशोधन आणि टिकाऊ शेतीचे मॉडेल विकसित करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

यापूर्वी सरकारचा दृष्टिकोन शेतीकडे मुख्यतः आपत्ती नंतर मदत देण्यापुरता मर्यादित होता. मात्र आता कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवून शेती अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सिंचन, तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग आणि बाजारपेठ यावर लक्ष केंद्रित करून शेती अधिक टिकाऊ आणि नफ्याची करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मोठा परिणाम! मराठा विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, 200 कोटींचा निधी मंजूर

Tuesday, 8 September 2026, 8:29

महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल! 8 सप्टेंबरला कुठे बरसणार पाऊस? जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Tuesday, 8 September 2026, 8:14

Daily Horoscope: 8 सप्टेंबरला उघडणार नशिबाचे दरवाजे! या राशींना मिळणार मोठी संधी अन् धनलाभ

Tuesday, 8 September 2026, 7:45

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51
Next Post
Pune-Solapur railway

खुशखबर! उन्हाळी सुट्ट्यांसाठी रेल्वेची विशेष तयारी; पुण्यातून उत्तर भारतासाठी विशेष गाड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp