देश-विदेश

पाकिस्तानला ड्रोन देणाऱ्या ‘या’ तुर्की राजांनी एकेकाळी भारताला लुटले होते; जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: जेव्हा भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये दहशतवाद्यांवर ऑपरेशन सिंदूर सुरू केले तेव्हा त्याला संपूर्ण जगाकडून पाठिंबा...

Read moreDetails

सोंगर ड्रोनची काय आहे रेंज ? पाकिस्तान ज्याच्या जीवावर भारतात हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता, ते कोणी दिले? किंमतीपासून ते फीचर्सपर्यंत जाणून घ्या सर्वकाही

नवी दिल्ली: भारतीय सैन्याने दहशतवादाविरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरू केले. ज्यामध्ये पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. भारताच्या...

Read moreDetails

ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेसची केली पाहणी, सैनिकांची घेतली भेट

आदमपूर (पंजाब): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. १३) पंजाबमधील आदमपूर हवाई तळाला भेट दिली आणि सैनिकांची भेट घेतली. ऑपरेशन...

Read moreDetails

पाकिस्तानने नुकसान स्वीकारायला केली सुरुवात, भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्या सैनिकांचे आकडे समोर आले

नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. जे पाकिस्तान सरकार सतत लपवण्याचा...

Read moreDetails

भारत -पाकिस्तान तणावाचा परिणाम ; देशाची राजधानी’ या’ ठिकाणी हलवण्याची केली मागणी

दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी स्थळ नष्ट करून ऑपरेशन सिंदुरद्वारे त्याला प्रत्युत्तर दिल. यानंतर गेल्या...

Read moreDetails

भारताने क्षेपणास्त्र डागल्यानंतर, पाकच्या लष्करप्रमुख मुनीरच्या काळजाचा ठोका चुकला; जीव वाचवण्यासाठी 3 तास बंकरमध्ये बसला होता लपून

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याबाबत मोठा खुलासा झाला आहे. माहितीनुसार, जेव्हा भारत लाहोरपासून रावळपिंडीपर्यंत पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक करत...

Read moreDetails

युद्धाची गरजच नाही..! भारताच्या ‘या’ तीन शांततामय निर्णयांनीच पाकिस्तान टेकवेल गुडघे; जाणून घ्या सविस्तर…

नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने केलेल्या कुरापतींना भारताने ठोस उत्तर दिले आहे. लाहोरपासून रावळपिंडीपर्यंत आणि कराचीपासून पुन्हा लाहोरपर्यंत भारताच्या कारवायांचा...

Read moreDetails

पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात विनाश घडवून आणणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची किंमत किती आहे? जाणून घ्या ‘त्या’ बद्दल सर्वकाही

नवी दिल्ली: १० मे रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी जाहीर करण्यात आली, परंतु त्याआधी भारताने पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात विनाश घडवून...

Read moreDetails

आधी सुब्रमण्यम आणि आता गुप्ता, मोदी सरकारच्या रोषाची वीज दोन आठवड्यात दोन अधिकाऱ्यांवर कोसळली

नवी दिल्ली: केंद्र सरकारने आरपी गुप्ता यांना सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एसईसीआय)च्या अध्यक्षपदावरून बरखास्त केले आहे. सरकारने आर.पी. गुप्ता...

Read moreDetails

भीषण अपघात! ट्रक आणि ट्रेलरच्या धडकेत १३ जणांचा जागीच मृत्यू; नऊ महिलांसह चार लहान मुलांचा समावेश

रायपूर: छत्तीसगडमधील रायपूरमध्ये रविवारी रात्री उशिरा एक भीषण रस्ता अपघात झाला. रायपूर-बालोदा बाजार रोडवरील सारागावजवळ ट्रक आणि ट्रेलरमध्ये झालेल्या धडकेत...

Read moreDetails
Page 111 of 337 1 110 111 112 337

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!